गुरुवार, २३ मार्च, २०२३

कर्म

[13/01, 7:24 pm] Dattaprasad: 
मूळ श्लोकः
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते।।4.14।।
कर्म मुझे लिप्त नहीं करते (क्योंकि मुझमें कर्तृत्व का अहंकार नहीं है);  न मुझे कर्मफलकी चाहत है। इस प्रकार मुझे जो जानता है, वह भी कर्मों से नहीं बन्धता है।।
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् । ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ २४ ॥
(जिस कर्मयज्ञमें) अर्पण ब्रह्म है, हवन-द्रव्य भी ब्रह्म है, तथा ब्रह्मरूप कर्ताके द्वारा ब्रह्मरूप अग्निमें आहुति देनेकी क्रिया भी ब्रह्मरुप है- उस ब्रह्मकर्मरुप समाधि द्वारा प्राप्त किये जाने योग्य फल भी ब्रह्म ही है ।
ब्रह्म म्हणजेच श्रीकृष्ण परमात्मा होय. तोच सर्वात्मक ईश्वर आहे.
विठ्ठलाचे सर्व जातीधर्माचे भक्त आपापली विहित कर्मे ( कर्मयज्ञ ) करत होते. जसे कुंभार, सोनार, महार, शिंपी, चांभार, न्हावी, माळी, कसाई अथवा घरकाम करणारी दासी इत्यादी; हे सर्वजण करत असलेली ही सर्व कर्मे ब्रह्मरूप होती.
निरहंकारपणे, निरीच्छपणे, निःस्वार्थ बुद्धीने केले जाणारे कर्म हेच स्वतः ईश्वर आहे.
कर्मयोग म्हणजे
१) कर्तृत्व स्वतःकडे न घेणे.
२) फळाची अपेक्षा न करणे.
याव्यतिरिक्त कितीही मोठी मोठी कामे केली तरी ती कर्मयोग होत नाही. कामांचे डोंगर उभे करणे म्हणजे कर्मयोग नाही.
आजच्या काळातसुद्धा कुणीही कसलेही काम करणारी व्यक्ती ( टर्नर, फिटर, वेल्डर, वायरमन, मजूर, इंजिनिअर, डॉक्टर, पेन्टर,  डायरेक्टर, नेता, सफाई कामगार इत्यादी ) ब्रह्मरूप होण्यास योग्य आहे.
स्वधर्मु जो बापा, तोचि नित्ययज्ञु जाण पां।
म्हणोनि वर्ततां तेथ पापा, संचारु नाहीं ॥ ८१ ॥
येथे स्वधर्म म्हणजे प्राप्तकर्म होय.
अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम्।
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते।।18.53।।
अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध और परिग्रह को त्याग कर ममत्वभाव से रहित और शान्त व्यक्ती ब्रह्म प्राप्ति के योग्य बन जाता है।।
सोपे आहे. संतांचा पाठलाग करून हे सहज शक्य आहे.
वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा
येरांनी वहावा भार माथा
विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम अमंगळ
माझ्याकडे आला आणि वाया गेला
दाखवा दाखवा ऐसा कोणी
ॐ साईगुरवे नमः
नाम संकीर्तन साधन पै सोपे ।
जळतील पापे जन्मांतरीची ।
न लगे सायास जावे वनांतरा ।
सुखे येतो घरा नारायण ॥धृ॥
ठाईच बैसोनी करा एक चित्त ।
आवडी अनंत आळवावा ॥१॥
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा ।
मंत्र हा जपावा सर्व काळ ॥२॥
तुका म्हणे सोपे आहे सर्वांहूनी ।
शहाणा तो धनी येतो येथे ॥३॥
तया सर्वात्मका ईश्वरा । 
स्वकर्म कुसुमांची वीरा । 
पूजा केली होय अपारा।
तोषालागी ।।
ज्ञानेश्वरी ।।१८-९१७।।
खंडेराया मल्हारीमार्तंडा
कडेपठारच्या राजा
येळकोट येळकोट
जय मल्हार
सदानंदाचे चांगभले
देवा तू माझा व मी तुझा
हरि ॐ तत्सत्
|| कृष्णार्पण ||
मकरसंक्रांति

माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.